Wednesday, 4 April 2012

Mujhe Gulmohar Banaye Rakhnaa

Of all trees i love Gulmohar a lot. Mostly for two reasons - it blooms only in summer and it blooms maximum when the heat is extreme. We used to stay upstairs in Rahul Nursing Home near present Collector office in Bandra east. There was a big gulmohar near Chetana College opposite to our place. I was in Vivekananda Kendra Pune and came home for my MA exams. Month of May was the peak for Gulmohar and the above poem just flowed. I still have the original papers on which i wrote all my poems.

My training incharge, my first Guru on this spiritual path had told us how to draft or write a lettter. He said, you must start writing in your mind as you do yoga, chant prayers, eat breakfast or do sramdaan or attending a lecture. And when you start writing it should be from start to finish without any scratching. The habit still persists and i fill very hurt when i delete any word while typing on computer. Well, this is one of my favourite poems -

        "गुलमोहर"  २७.०५.१९९१
 अब के आँगन में पहली बार
खिला मेरा गुलमोहर
ऐसे लाल फूल सुनहरे 
जैसे सुलगते जलते अंगारे
कैसा चमत्कार भगवान
कड़ी धुप में मीठी मुस्कान 
देख के उसको लगा यूँ 
अगर जीवन में धुप बरसे
दुखसे जो तनमन जले
निखर उठना तू भी यूँ 
इसी गुलमोहर की तरह-l
अब के पहली बार,
रात की रानी भी महकी 
मेरे अमुवा में छिपके,
अब के कोयल भी चहकी 
चारों ओर नज़ारे अनोखे
देख देख दिल क्यूँ बहके 
पर -
जब सूरज की छुई किरन,
रातरानी ने ढंका बदनl
जैसे किसी की नजर पड़ी,
रही कोयल चूपसे खड़ीl
पर गुलमोहर वहीँ रहा
कड़ी धुप को हंसके सहा,
भगवन, तुझसे यही प्रार्थना 
इतनी मांग पूरी करना -
बरसे जब दुख की आँधी,
तडपाये जब भी धुप कड़ी,
उसका दीदार बनाए रखना 
मुझे गुलमोहर बनाए रखना..
मुझे गुलमोहर बनाए रखना..  

Wednesday, 28 March 2012

'ऐ मेरे आत्मज' ...To My Unknown Soulmate


३ जानेवारी पर्यंत मी ठीक होते आणि वर सगळ्यांना सांगत होते कि मला ह्या दिवशी काही  होत नाही. रात्री मी हि कविता लिहिली, सहजच, सुधीरसाठी  म्हणून नाही. दुसऱ्या दिवशी मी एका कमर्शिअल आर्ट च्या ऑफिस मध्ये होते आणि एकदम माझ मन पाच वर्ष मागे गेल. मी चार तारखेला  चार वाजता त्याला फोन करत होते आणि तो उचलत नव्हता. मी घरी गेले तर गाडी खालीच होती आणि दार आतून बंद होत. नंतर चे ते तीन तास , चावीवाल्याला बोलवून दर उघडेपर्यंत चा ट्रौमा!!! सगळ सगळ जणू मी परत जगत होते. माझा कलीग निघून गेला आणि मी रस्त्यातच रडायला सुरुवात केली. सगळे मला बघत होते पण मला काही कळत नव्हत आणि मी फक्त एकाच विचारात, कि सुधीर फोन उचलत नाहीये. 


सिद्दहीविनायक हुन taxi मिळाली नाही म्हणून रडत रडत बसने माहिमला आले, तिथून दुसर्या बसने वांद्रे तलाव, तिथून रिक्षाने पाली हिल ला आणि मग घरी. रिक्षावाला पण बहुतेक बावरून गप्प झाला होता मला रडताना बघून. मी घरी जाऊन आईला म्हणाले, तो दार उघडत नाहीये आणि तेच तेच बोलत राहिले. बरोब्बर पाच वर्षांनी मी धाय मोकलून रडले. पाच वर्ष मला स्वामीजींनी आठवण सुद्धा होऊ दिली नव्हती पण सारादामांवर बोलले आणि बांध फुटला.चार तास मी रडत होते आणि आई, राहुल, सानिका माझ्या उशा पायथ्याशी बसून होते. खरोखर सगळे खूप काळजी घेतात. 
Now i am done with crying. No more crying and no more sorrows. But some how the poems come out in a sad note only for which i don't have any solution. Well so here is that poem to my unknown Soulmate.....
          


'ऐ मेरे आत्मज' - ४.१.१२ / ००.३५ 

अँधेरे में जी रही थी,
तुम किरण बनकर आये...
अब भी अँधेरा वैसा ही क्यूँ?
क्यूँ की तुम सूरज जो नहीं...
क्यूँ तुम सूरज बनते नहीं?
तुम मिले तो लगा आत्मा मिली...
आत्मा बिना शरीर माने मृत्यु..
तुम बिन मैं माने -
जैसे धुन बिना गीत
जैसे लौ बिना दीप -
जैसे मूरत बिन मंदिर -
जैसे सुर बिना संगीत -
और हर वो बात जो हो
उसकी आत्मा के बिन.....
मेरी कोख न सही, मेरी ओस हो तुम...
जो मुझसे न बना वो मेरा रूप हो तुम..
कड़ी सर्दी में निकले ऐसी नरम धुप हो तुम           
मुझसे जुड़कर भी मुझसे अलग हो तुम..
अब जहां भी जाओ गम नहीं.....क्यूँ की 
जानती हूँ मैं के अब मुझीमे हो तुम...... 

shraddha vyas

Monday, 26 March 2012

Koyal aur Main


जब कोयल कुहुकने लगती है तो दिल के भीतर कुछ होता है . ह्रदय मानो जैसे कोई मरोड़ता हो ऐसे वो जोरजोरसे पंचम से लेकर तारसप्तक  तक कुहुकती हैऔर अचानक चुप हो जाती है. मैंने कोयल को हमेशा अपने अन्दर् महसूस किया है. जब छोटी थी तो सारे काले रंग की वजह से चिढाते या फिर ताने मारते. मुझे लगता हीं छुप जाऊं, किसीको नजर ना आऊँ. बिलकुल कोयल की तरह. मैंने मेरी इस समानता को शब्दों में ढाला औए नतीजा आप ही देख लो....                


19.11.90/Monday/ 10.30am
कोयल, तू चुप थी अच्छा था
चुप ही रह जा तो और अच्छा
अधुरा गीत तो तुने गाया
    अधुरा सपना जो तुने देखा        
वो कहानी जो रही अधूरी
तेरा घोंसला भी बना अधुरा
इन्हें पूरा करने की तमन्ना
दिलो दिमाग से निकाल दे
सपनों को घर के साथ मिटा
तेरी नन्ही को गीत ना सूना
राजा रानी की कहानी तो,
लाडली को कभी ना कह.
उसे तो कहीं और पलना है
पागल, क्यूँ कुहुकती है?
क्या तू जानती भी है?
शहजादा समुन्दर पार है,
आसमान से भी वो दूर है
और तू पेड़ों में छिपकर
दर्दभरी बिरहन गाकर
उसे बुलाये जो सुने नहीं
काहे पुकारे बार बार 
वो  मीत जो तेरा नहीं 

                                                 श्रद्धा व्यास    

Thursday, 22 March 2012

"आत्म परीक्षण " ८.९.८५


मराठीतून लिहिता येतंय म्हटल्यावर एक ठेवाच गवसल्यासारखा झालाय. आता तुम्हा सर्वांशी बोलण किती सोपं झालंय नाही ? स्वामीजींना आयुष्याचा सोबती केलय न मी त्यामुळे आता सगळ अगदी सहज आणि सोपं झालंय.

दु:ख सगळं विरून गेलय आणि एकटेपणा पळून गेलाय. तरीही ज्या दु:खांनी मला इतकी वर्ष सोबत केली, ज्यांच्या  मुळे मला कविता सुचल्या त्या मला आता सर्वानसमोर ठेवल्याच पाहिजेत. आजपर्यंत मी त्या फक्त काही जणांना दाखवल्या पण आता त्यांचं जगासमोर येणं आवश्यक आहे.

मी जी मनात येईल ती कविता लिहित जाणार आहे. तारखे प्रमाणे नाही.  आता जी आहे ती हिंदीत आहे -

"आत्म परीक्षण "       ८.९.८५ 

मैने मेरी आत्मा कि बहोत जांच की
उसे उल्टा सीधा हर तरह से  टटोला 
लगा कैसी आत्मा है मेरी, गन्दी मैली 
पर यह बात भी इतनी सही नहीं
अरी पागल, तू क्यूं उसे ढूँढती है?
वो जो तुझे समझे, जाने, पहचाने
वो जो शरीर को नहीं, आत्मा को परखे 
क्यूँ  तू सारे शंख खोजे जा रही है
जब एक में भी स्वाति बूँद बरसी नहीं
तू कब तक अपने आंसू ढ़ो ढ़ो कर
उनके मोती बनाने की कोशिश करेगी?
इतने बड़े सागर में कैसी अनहोनी,
किसी के भी भीतर कोई पवित्र मोती नहीं
प्यार की जगह बस वासनाओंका कीचड़
जिधर ढूँढो, जितना खोजो और जांचो
सारे के सारे शंख खाली, खाली !

"सागर आणि आकाश"

"सागर आणि आकाश"

तुझ हे असं झिमझिम धो धो बरसणं
अन त्याच ते धुक्यात लपेटून जाणं
तुझ सतत टिप गाळत रहाणं
तर त्याच बेफाम किनाऱ्याकडे धावणं
शेवटी तुम्हा दोघांच क्षितिजाकडे,
एका रेषेत एकमेकात सामावून जाणं
अन
असं झाल कि माझ उदास उदास होणं
मग जाणवणं कि तुम्ही तर दोघेही माझ्यातच आहात
त्या क्षणी सुरु होत माझ्या ...
डोळ्यात आकाश अन देहात सागर उतरणं
अश्रुंच झिमझिम धो धो बरसणं
अन भावनांच धुक्यात लपेटून बेफाम बेलगाम धावणं

Nothing to Lose & Nothing to be Gained

This poem i wrote before i joined Vivekananda Kendra. I still remember all of us were very happy which was rear. I was tto leave for a tour with friends of my Bengali class and had just got the letter to join at Kanyakumari. This happens to me even today when i am very happy. The only difference is that time i was very young and didn't know whether i had anything to lose later in life.

But today i am sure to the core that i don't have anything to lose nor anything to gain even. Life has suddenly become a solved mystery. No botheration to know what will happen next, just live and let live others happily.

असीम  सुख के समय पर भी,
अनामिक दुःख की मौजूदगी,
रहती है मेरा दामन थामे l
उस दर्द की हलकीसी आह्ट
अनदेखे बोझ का एहसास
मुझे हरवक्त महसूस होता है.
यही वजह है की मेरी खुशियाँ
मेरा साथ देने से डरती है
अपनों के बीच में अकेलापन
यह माजरा सुलझता नहीं l
तन्हाईयां अच्छी भी लगती है,
और खालीपन डराता भी है,
अब हालते जिंदगी ऐसी है -
जाम तो भरा है  मैं पी न सकूँ
 जिंदगी प्यार से बुलाये पर
 मैं जी ना सकूँ, मर भी ना सकूँ...
                            श्रद्धा पाटिल व्यास
                               १०.१०.८५